g9 maharashtra news offical logo
G9 Maharashtra News

ब्रेकिंग न्यूज

शिक्षकांच्या हातात खडू असावा की सर्वेक्षणाची कागदपत्रे? राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया! #marathinews

शिक्षकांचे मुख्य काम विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देणे आहे. मात्र विविध सर्वेक्षणे, जनगणना, निवडणूक, शासकीय मोहिमा आणि इतर अशैक्षणिक कामांमुळे शिक्षकांवर…

सिल्लोड: घाटनांद्रा येथील मौलाना आझाद उर्दू हायस्कूलमध्ये केंद्रप्रमुख शिरसाट साहेबांचा भव्य सत्कार

सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा येथील मौलाना आझाद उर्दू हायस्कूलमध्ये केंद्रप्रमुख शिरसाट साहेबांचा भव्य सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला शिक्षक,…

छत्रपती संभाजीनगर जळगाव महामार्गावर भीषण अपघात! अनेक वाहने एकमेकांवर आदळली? घटनास्थळी खळबळ

छत्रपती संभाजीनगर–जळगाव महामार्गावर भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून स्थानिक नागरिक आणि संबंधित…

एका शिक्षकावर तब्बल १४५ विद्यार्थ्यांची जबाबदारी! उर्दू प्राथमिक शाळेची बिकट अवस्था उघड

उर्दू प्राथमिक शाळेतील शिक्षण व्यवस्थेचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. शाळेत फक्त एका शिक्षकावर तब्बल १४५ विद्यार्थ्यांची जबाबदारी असल्याने विद्यार्थ्यांच्या…

चांदूर बाजार : पूलच पूर्ण नाही, तरी टोलवसुली सुरू! जनतेची उघड लूट?

🚨 पूलाचे बांधकाम अद्याप पूर्ण झालेले नाही… तरीही टोलवसुली सुरू? 😲 अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार येथे पुलाचे काम अपूर्ण असतानाही…

महिनाभर तक्रार करूनही उपयोग नाही! चिंचखेडा–महादेववाडी रस्ता अजूनही धोकादायक

चिंचखेडा–महादेववाडी रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या रस्त्याबाबत तक्रार दाखल करून तब्बल एक महिना उलटूनही अद्याप…

शिक्षणाला दिले यशाचे पंख! बोदवड व्यापारी संघटनेकडून 200 गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

बोदवड व्यापारी संघटनेने सामाजिक बांधिलकी जपत शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी 200 गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे मोफत वाटप केले. या उपक्रमामुळे अनेक…

तिवसा तालुक्यात बोगस सोयाबीन बियाण्यांचा फटका! शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान, कारवाईची मागणी

अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यात काही शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या बोगस बियाण्यांमुळे मोठे नुकसान झाल्याचा आरोप केला आहे. पेरणीनंतर अपेक्षित उगवण न झाल्याने…

जामठी गाव दोन महिन्यांपासून अंधारात! प्रशासनाचे दुर्लक्ष; ग्रामस्थांचा संताप

जामठी गावात गेल्या दोन महिन्यांपासून वीजपुरवठ्याची गंभीर समस्या निर्माण झाली असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. संपूर्ण गाव अंधारात असल्याने नागरिकांना दैनंदिन…

Breaking News | जामठीत वृक्षसंवर्धनाचा आदर्श; विघ्नहर्ता ग्रुपचा कौतुकास्पद उपक्रम

जामठी येथील विघ्नहर्ता ग्रुपने ‘वृक्षारोपण नव्हे, वृक्षसंवर्धन’ हा संदेश देत पर्यावरण संवर्धनासाठी प्रेरणादायी उपक्रम राबविला. केवळ झाडे लावणे नव्हे, तर…