उर्दू प्राथमिक शाळेतील शिक्षण व्यवस्थेचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. शाळेत फक्त एका शिक्षकावर तब्बल १४५ विद्यार्थ्यांची जबाबदारी असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर गंभीर परिणाम होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.
शिक्षकांची कमतरता, वाढता विद्यार्थ्यांचा भार आणि शिक्षणाच्या गुणवत्तेवर होणारा परिणाम यामुळे पालक आणि स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने अतिरिक्त शिक्षकांची नियुक्ती करण्याची मागणी केली आहे.
या प्रकरणात नेमकं काय घडलं? प्रशासनाची भूमिका काय आहे? आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर याचा काय परिणाम होणार? जाणून घ्या या सविस्तर व्हिडिओमध्ये.
📺 महाराष्ट्रातील ताज्या, विश्वासार्ह आणि वेगवान बातम्यांसाठी G9 Maharashtra ला Subscribe करा.

