g9 maharashtra news offical logo
G9 Maharashtra News

जामठी गाव दोन महिन्यांपासून अंधारात! प्रशासनाचे दुर्लक्ष; ग्रामस्थांचा संताप

जामठी गावात गेल्या दोन महिन्यांपासून वीजपुरवठ्याची गंभीर समस्या निर्माण झाली असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. संपूर्ण गाव अंधारात असल्याने नागरिकांना दैनंदिन जीवनात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणापासून ते पिण्याचे पाणी, शेती आणि लघुउद्योगांपर्यंत अनेक कामांवर परिणाम होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

ग्रामस्थांनी प्रशासनाने तातडीने या समस्येकडे लक्ष देऊन कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी केली आहे.

🎥 या व्हिडिओमध्ये पाहा:

  • जामठी गावातील वीज समस्येची वास्तविक परिस्थिती
  • ग्रामस्थांच्या अडचणी आणि प्रतिक्रिया
  • प्रशासनाकडे करण्यात आलेल्या मागण्या
  • दोन महिन्यांपासूनचा संघर्ष
  • पुढे काय होणार?

👉 महाराष्ट्रातील ताज्या, विश्वासार्ह आणि वेगवान बातम्यांसाठी G9 Maharashtra News ला Subscribe करा आणि Bell 🔔 Icon दाबायला विसरू नका.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *