शिरूर येथे युरिया खताच्या उपलब्धतेबाबत निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांची मोठी गर्दी झाली. युरिया मिळवण्यासाठी अनेक शेतकऱ्यांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागल्याची…
जोडवाडी येथून संत मीराबाई दिंडीचे पंढरपूरकडे भक्तिमय वातावरणात प्रस्थान झाले. टाळ-मृदुंगाचा गजर, विठ्ठल नामस्मरण आणि अभंगांच्या सुरांनी परिसर भक्तिमय झाला.…
जामठी गावात गेल्या दोन महिन्यांपासून वीजपुरवठ्याची गंभीर समस्या निर्माण झाली असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. संपूर्ण गाव अंधारात असल्याने नागरिकांना दैनंदिन…
धावडा जिल्हा परिषद उर्दू शाळेचे मुख्याध्यापक श्री. शाकीर कुरेशी यांच्या शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला…
जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध मद्यनिर्मिती व विक्रीविरोधात मोठी धडक कारवाई केली. या कारवाईदरम्यान मोठ्या प्रमाणात…
जामठी येथील विघ्नहर्ता ग्रुपने ‘वृक्षारोपण नव्हे, वृक्षसंवर्धन’ हा संदेश देत पर्यावरण संवर्धनासाठी प्रेरणादायी उपक्रम राबविला. केवळ झाडे लावणे नव्हे, तर…
लोहगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच श्री. शिवाजी देविदास पाटील मनगटे यांनी पर्यावरण संवर्धनासाठी राबविलेल्या पर्यावरणपूरक उपक्रमामुळे नागरिकांचे लक्ष वेधले आहे. पर्यावरणाचे संरक्षण,…
परिक्षेत्र गंगापूर सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने ‘वन महोत्सव’ अभियानांतर्गत रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरण संवर्धन, हरित महाराष्ट्र…