g9 maharashtra news offical logo
G9 Maharashtra News

ग्रामीण बातम्या

जामठी गाव दोन महिन्यांपासून अंधारात! प्रशासनाचे दुर्लक्ष; ग्रामस्थांचा संताप

जामठी गावात गेल्या दोन महिन्यांपासून वीजपुरवठ्याची गंभीर समस्या निर्माण झाली असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. संपूर्ण गाव अंधारात असल्याने नागरिकांना दैनंदिन…

२० वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा! हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा

हिरडपाडा येथील ग्रामस्थ गेल्या २० वर्षांपासून पुलाच्या बांधकामाची मागणी करत आहेत. मात्र अद्यापही पूल न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.…