g9 maharashtra news offical logo
G9 Maharashtra News

धक्कादायक! रेवती शिवारात वीजपुरवठा बंद, शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे मोठे संकट

बोदवड तालुक्यातील रेवती शिवारातील शेतकरी गंभीर संकटाचा सामना करत आहेत. परिसरातील वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे पिकांना आवश्यक पाणी मिळत नसून शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

शेतकऱ्यांनी वारंवार तक्रारी करूनही वीजपुरवठ्याचा प्रश्न कायम असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच निर्माण झालेल्या या समस्येमुळे पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे.

प्रशासन आणि वीज वितरण कंपनीने तातडीने लक्ष घालून वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

या संदर्भातील संपूर्ण बातमी आणि स्थानिक शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा.

👉 व्हिडिओ आवडल्यास Like, Share आणि Channel Subscribe करायला विसरू नका.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *