अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यात काही शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या बोगस बियाण्यांमुळे मोठे नुकसान झाल्याचा आरोप केला आहे. पेरणीनंतर अपेक्षित उगवण न झाल्याने…
जामठी येथील विघ्नहर्ता ग्रुपने ‘वृक्षारोपण नव्हे, वृक्षसंवर्धन’ हा संदेश देत पर्यावरण संवर्धनासाठी प्रेरणादायी उपक्रम राबविला. केवळ झाडे लावणे नव्हे, तर…
अंजनगाव सुर्जी येथे खासदार बळवंत वानखडे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक कार्यकर्ते रमेश सावळे यांच्या पुढाकारातून समाजोपयोगी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या…
गुरुकुंज मोझरी बसस्थानक परिसरातील रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली असून मोठमोठ्या खड्ड्यांमुळे प्रवासी, बसचालक आणि वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत…
अमरावती जिल्हा रुग्णालयात मुसळधार पावसामुळे पाणी शिरल्याने रुग्ण, नातेवाईक आणि रुग्णालय प्रशासनास मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. रुग्णालयातील विविध विभागांमध्ये…